
बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल
चाकण (वार्ताहर ) :- आगामी लोकसभेची निवडणूक लोकशाहीची सत्वपरीक्षा असून, संविंधान बासणात गुंडाळून भारतामध्ये अध्यक्षीय राजवट राबविण्याचा अजेंडा केंद्र सरकार करत असल्याचा घणाघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांनी केला.
राजगुरुनगर येथे खेड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या,असंख्य महिला व पुरुष कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या प्रसंगी केला.
